ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

Stay Updated

Exclusive Content

spot_img

शिवचरित्र भाग – 14 ( सोहळा अखंड स्वराज्याचा )

शिवरायांनी राज्यभिषेकाची तयारी यथासांग केली. सप्तगंगा आणि तिन्ही समुद्राचे जल आणले गेले. रायगडावर सुमारे 50 हजार माणसे जमली. त्यासाठी सर्वत्र तंबू, राहुट्या व डेऱ्यांची सोया करण्यात आली

शिवचरित्र भाग – 13 ( गड आला पण सिंह गेला )

शिवरायांनी जयसिंगला 23 किल्ले दिले परंतु अजुनही त्यातले बरेच मुघलांच्या ताब्यात होते. त्यातील एक होता कोंढाणा, कोंढण्यासारखा बळकट किल्ला मुघलांच्या ताब्यात असणे जिजाबाईना....

शिवचरित्र भाग – 12 ( बादशहाच्या हातावर तुरी )

आग्र्याला गेल्यावर ठरल्याप्रमाणे शिवराय बादशहाच्या दरबारात गेले. सोबत युवराज संभाजी तर होतेच. त्यावेळेस औरंगजेबाचा वाढदिवस होता. बादशाह दरबार संपवून सल्लामसलतीच्या महालात गेला. दरबारात सरदार आपल्या आपल्या मानाप्रमाणे

शिवचरित्र भाग – 11 (पुरंदरचा वेढा व तह)

राजांनी खानाची चांगलीच खबर घेतली होती , मात्र या गोष्टीने औरंगजेबाचा राग अनावर झाला होता . त्यामुळे मुघल सैन्य अनेक भागात उत्पात करत होते . राजांनी या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण मिळावे व स्वराज्याला काही प्रमाणात धन मिळावे म्हणून एक नवीन योजना आखली ती म्हणजे सुरतेवर छापा

शिवचरित्र भाग – 10 ( शाहिस्तेखानाची फजिती )

विजापूरच्या आदिलशहाने जंग जंग पछाडले परंतु त्याला काही केल्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला धक्का लावता येईना . आदिलशहाच्या जवळपास प्रत्येक सरदाराला राजांनी धडा शिकवला . शेवटी आदिलशहा नरम झाला व त्याने नमते घेतले . आदिलशहा व शिवरायांमध्ये तह झाला . आदिलशहा ने राजांचे अस्तित्त्व मान्य केले व राजांनी आदिलशाही वर विनाकारण आक्रमण न करण्याचे वचन दिले . आता स्वराज्याची दक्षिणेकडुन लक्ष उत्तरेकडे गेले

शिवचरित्र भाग – 9 (लढवली खिंड बाजीने)

अफजलखानच्या वधामुळे आदिलशाही दरबारात आधिच हाहाकार माजला होता त्यात शिवरायांने लगेच पन्हाळा किल्ला जिंकून घेतला . आदिलशहा आता खूप जास्तच चिडला होता सोबतच आपले राज्य संपण्याची भीती त्याच्या मनात निर्माण झाली होती.
Home
Test Series
Videos
Join Whatsapp
Election 2024