ब्रेकिंग न्यूजपासून ते नोकरी अपडेट्स पर्यंत... सर्व माहिती मिळणार... थेट तुमच्या WhatsApp वर! 🆓अगदी फ्री...!

लोकसभा निवडणूक २०२४

भेट दिली आहे तर नक्की वाचून पहा...

काही महत्वाच्या लिंक/ संकेतस्थळे

आम्ही अपलोड केलेल्या सर्व पोस्ट

शिवचरित्र भाग – 11 (पुरंदरचा वेढा व तह)

राजांनी खानाची चांगलीच खबर घेतली होती , मात्र या गोष्टीने औरंगजेबाचा राग अनावर झाला होता . त्यामुळे मुघल सैन्य अनेक भागात उत्पात करत होते . राजांनी या सगळ्या गोष्टीवर नियंत्रण मिळावे व स्वराज्याला काही प्रमाणात धन मिळावे म्हणून एक नवीन योजना आखली ती म्हणजे सुरतेवर छापा

शिवचरित्र भाग – 10 ( शाहिस्तेखानाची फजिती )

विजापूरच्या आदिलशहाने जंग जंग पछाडले परंतु त्याला काही केल्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला धक्का लावता येईना . आदिलशहाच्या जवळपास प्रत्येक सरदाराला राजांनी धडा शिकवला . शेवटी आदिलशहा नरम झाला व त्याने नमते घेतले . आदिलशहा व शिवरायांमध्ये तह झाला . आदिलशहा ने राजांचे अस्तित्त्व मान्य केले व राजांनी आदिलशाही वर विनाकारण आक्रमण न करण्याचे वचन दिले . आता स्वराज्याची दक्षिणेकडुन लक्ष उत्तरेकडे गेले

शिवचरित्र भाग – 9 (लढवली खिंड बाजीने)

अफजलखानच्या वधामुळे आदिलशाही दरबारात आधिच हाहाकार माजला होता त्यात शिवरायांने लगेच पन्हाळा किल्ला जिंकून घेतला . आदिलशहा आता खूप जास्तच चिडला होता सोबतच आपले राज्य संपण्याची भीती त्याच्या मनात निर्माण झाली होती.

शिवचरित्र भाग – 8 (अफजलखानाचा वध)

शिवरायांच्या हालचाली जास्तच वाढल्या . आता आदिलशहाला आपल्या राज्याची चिंता वाटू लागली . कारण मुघलांची सत्ता दक्षिणेत पूर्णपणे पसरली नव्हती परंतु शिवाजी महाराजांनी संपूर्ण लक्ष आदिलशाही किल्ल्यावर दिले होते .आदिलशाही दरबारात आदिलशहाच्या आईने म्हणजे बड्या बेगमसहीबा यांनी प्रश्न मांडला ‛ कोण करणार शिवाजीचा बंदोबस्त ?’ दरबारात पूर्ण शांतता झाली . तेवढ्यात एक धिप्पाड सरदार उठला व त्याने शिवाजीला पकडून आणण्याचा विडा उचलला . तो म्हणजे अफजल खान ..

शिवचरित्र भाग – 7 ( स्वकीय की परकीय )

शिवरायांचे कर्तृत्व आत्ता पर्यंत संपूर्ण मावळ भागात पसरले होते . सर्वत्र त्यांची ओळख होऊ लागली होती . मावळातील गरीब लोग त्यांना आता येऊन मोठ्या प्रमाणावर मिळत होती . शिवराय म्हणजे त्यांचा एका प्रकारे जीव की प्राण होऊ लागले . परंतु हे मात्र मावळ भागातील सरदारांना खपले नाही . त्यांनी शिवरयांविरुद्ध वेगवेगळ्या कारवाया सुरू केल्या . राजांना याचा काही त्रास नव्हता परंतु या सरदारांनी स्वराज्याला हानी करण्याचे काम करू लागले . तळपायाची आग मस्तकात जावी या प्रमाणे शिवरायांनी आपल्या मावळ भागातील स्वकीय सरदारांचा बिमोड करण्याचे ठरवले .

शिवचरित्र भाग – 6 ( तोरण स्वराज्याचे )

शिवरायांकडे पुणे , सुपे , चाकण व इंदापूर या भागाची सुभेदारी होती . परंतु या जहागिरीतील सर्व किल्ले आदिलशहाच्या दरबारातील अधिकाऱ्यांच्या ताब्यात होते . शिवरायांना माहीत होते की किल्ल्याशिवाय आपल्या राज्याची ताकत वाढत नाही व जर आपल्याला आदिलशाही व मुघल असल्या मोठ्या ताकटवर राज्यांसोबत लढायचे असेल तर गड-किल्ले जिंकणे गरजेचे आहे . त्यांनी किल्य्यांचे महत्व ओळखले होते .
Home
Test Series
Videos
Join Whatsapp
Election 2024